*विद्यार्थी सेना प्रमुख विकी कालिदास सारवान धावले विध्यार्थ्यांच्या मदतीला


*विद्यार्थी सेना प्रमुख विकी कालिदास सारवान धावले विध्यार्थ्यांच्या मदतीला*
 *खामगाव-
(संतोष आटोळे)
येथील विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख विक्की सारवान* यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अनेक विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविन्याचे काम करत आहेत. विकी सारवान ह्यांनी बाहेरगावाहून तसेच शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय दाखले, ऍडमिशनसाठी येणाऱ्या अडचणी किंवा त्यांना मार्गदर्शन करून अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत.विध्यार्थी शहर प्रमुख म्हणून त्यांचेकडे अनेक शैक्षणिक समस्यांना अनुसरून काही विद्यार्थी मदतीसाठी येत असतात.त्यामुळे त्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन ते तत्परतेने शहरातील विविध शाळा, महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या समस्याचा निपटारा सुद्धा ते करीत असतात त्यामुळे कमी वेळेतच आपल्या कार्यशैलीमुळे ते चांगलेच परिचित होत आहेत.वेळप्रसंगी त्यांनी काही विद्यार्थी यांना आर्थिक मदत सुद्धा केली आहे. *या वेळी विदयार्थी सेना तालुखा प्रमुख विशाल भाऊ साटोटे,भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष शहर प्रमुख- पंकज भाऊ अंबारे, युवासेना विभाग प्रमुख- पवन भाऊ मोसे, सोशल मीडिया शहर समन्वयक- गोलू भाऊ गुंजाळ, विशाल भाऊ तायडे, ओम जिरंगे,मोहित उजैवाल, यांनी कॉलेज येथे जाऊन प्रिन्सिपल सर यांच्या सोबत बोलून जे काही विद्यार्थी याच्या समस्यां आहेत त्या संदर्भात चर्चा केली* सध्या नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत असल्याने विध्यार्थी यांना कसलीही अडचण जाऊ नये. *याकरिता विध्यार्थी यांनी विकी सारवान यांना 7385130127 संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.*

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.