आपले सरकार सुविधा केंद्र सरकारच्या विविध योजनांचे कमिशन मध्ये वाढ

*आपले सरकार सुविधा केंद्र च्या ऑनलाईन  कमिशनमध्ये वाढ*
खामगांव (शेखर तायडे)

 उत्पन्न दाखला रहिवासी प्रमाणपत्र प्रतिज्ञा लेख याकरिता 
 69 /- रुपयाची पावती ऑनलाइन सेंटर यांच्याकडून ग्राहकास प्राप्त होणार 
या पावतीच्या माध्यमातून त्यांना
या दाखल्याला 30 /- रुपये कमिशन
मिळणार आहे 
तर

जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर करिता
128/-  रुपयाची आकारणी ऑनलाईन सेंटर यांच्याकडून ग्राहकास मिळणार आहे
नॉन क्रिमिलियर व जातीच्या दाखल्या करिता 50/-  रुपये कमिशन 
असे दर या ऑनलाईन सेतू चालकांना घरपोच साठी देण्यात आले आहे
अधिक जाणून घ्या
आपले सरकार" हे महाराष्ट्र शासनाचे एक ऑनलाइन पोर्टल आहे, जे विविध सरकारी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते. या पोर्टलद्वारे, नागरिक विविध सरकारी सेवांसाठी अर्ज करू शकतात, आवश्यक कागदपत्रे सादर करू शकतात आणि सेवा शुल्क भरू शकतात. 
आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती:
सेवेसाठी अर्ज:
तुम्ही "आपले सरकार" पोर्टलवर विविध सरकारी सेवांसाठी अर्ज करू शकता. 
कागदपत्रे सादर करणे:
सेवा केंद्राला भेट देऊन, तुम्ही आवश्यक कागदपत्रे सादर करू शकता. 
शुल्क भरण्याची सुविधा:
सेवा शुल्क ऑनलाइन किंवा केंद्रावर जमा करण्याची सुविधा आहे. 
प्रमाणपत्रे/दाखले मिळवणे:
निर्धारित वेळेत, तुम्हाला आवश्यक प्रमाणपत्रे/दाखले घरपोच मिळतात. 
सेतू केंद्र:
"आपले सरकार" सेवा केंद्राला सेतू केंद्र देखील म्हणतात, जिथे नागरिक विविध सरकारी सेवा मिळवू शकतात. 
ऑनलाईन अर्ज:
काही सेवांसाठी, तुम्ही ऑनलाइन अर्ज देखील भरू शकता. 
सहाय्यक:
सेवा केंद्रावर तुम्हाला सहाय्यक मिळतो, जो तुम्हाला अर्ज भरण्यात आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती देतो. 
उदाहरण:
जन्म प्रमाणपत्र:
जन्म प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, तुम्हाला "आपले सरकार" पोर्टलवर अर्ज करायचा आहे. 
उत्पन्न प्रमाणपत्र:
उत्पन्न प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, तुम्हाला सेवा केंद्राला भेट देऊन अर्ज करायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करायची आहेत. 
जातीचे प्रमाणपत्र:
जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, तुम्हाला सेवा केंद्रावर अर्ज करायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करायची आहेत. 
"आपले सरकार" पोर्टलचा उद्देश:
"आपले सरकार" पोर्टलचा उद्देश नागरिकांना सरकारी सेवा सोप्या आणि जलद पद्धतीने उपलब्ध करून देणे आहे. 
"आपले सरकार" सेवा केंद्र कुठे शोधू शकता?
आपल्या जवळचे "आपले सरकार" सेवा केंद्र शोधण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटला भेट द्या. 

तरी ही सामन्यांची लूट!
या ऑनलाइन पोर्टल चालू करा सेवा केंद्राच्या माध्यमातून 
विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी अहवाच्या संवाद रुपयाची आकारणी करण्यात येते. उदाहरण द्यायचे झाल्यास फक्त रुपयाची पावती असलेल्या दाखला करिता दीडशे ते दोनशे रुपयाची आकारणी पूर्वी हाच दाखल्यासाठी 30 रुपये दर असलेल्या पावतीसाठी शंभर रुपये आकारणी करण्यात येत होती यातही या सेतू केंद्र चालकांनी वाढ केल्याचे दिसून येत आहे

Comments

Popular Posts

*नम्रता गणेशराव धोत्रे कौलखेड अकोला या लाडक्या बहिणी विरुद्ध मलकापूर पो. स्टे. ला महाराष्ट्रातून पहिली तक्रार दाखल. मलकापूर (दिव्यांग शक्ती प्रतिनिध)ी*नुकताच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहिर केली मात्र अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसत आहे.अर्जदार महीला नम्रता यांनी प्रथमतः दि. ३०-०८-२०२४ रोजी योजनेचा अर्ज केला व अंतिमतः दि. ०२-०९-२०२४ रोजी त्यांचा शासनाद्वारे अर्ज मंजुर करण्यात आला आहे व त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार हिस दरमहा १५००/- रूपये प्रमाणे निधी तिचे खात्यात प्राप्त झाला आहे. खरे म्हणजे अर्जदार नम्रता हिने खोटे व बनावटी हमीपत्राचा दस्त तयार करून त्यात खोटी व बनावटी माहित दिली व तो खरा आहे असे भासवुना जाणीव पूर्वक सदर दस्त संबंधीत अधिकाऱ्यांकडे सादर केला.त्याद्वारे शासनाची फसवणुक करून स्वतःचा गैरहक्की आर्थिक लाभ प्राप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की सदर योजने करीता पात्रता निकष असे की,ज्या महिलेच्या एकत्रीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० /- रूपयांपेक्षा अधिक आहे, ज्या कुटूंबातील सदस्य आयकर दाता आहे, ज्या कुटूंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी म्हणुन सेवानिवृत्ती नंतर सेवानिवृत्ती वेतन घेतात, ज्यांच्या कुटूंबात चारचाकी वाहन आहे किंवा ज्या कुटूंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. पात्र अर्जदार लाडक्या बहिणीला तसे हमीपत्र सुद्धा द्यावे लागते.असे निकष असताना अर्जदार लाडकी बहिण नम्रता हिने तिचे लग्नानंतरचे नावाने अर्ज केला आहे. सदर अर्जदार हिचे सासर कडील एकत्र कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे, सदर अर्जदार हिचे सासरे सेवानिवृत्ती वेतन घेतात, त्यांचे पती दिपक चांभारे पाटील नावाने एकुण ६ एकर शेतजमिन आहे. म्हणजेच निकषाप्रमाणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमिन आहे. असे असतांना देखील व सदरची बाब पुर्णतः माहिती व जाणीवेतील असतांना देखील प्रस्तुत अर्जदार हिने खोटे हमीपत्र निष्पादीत केले व सदर हमीपत्र व त्यातील मजकुर खोटा आहे याची माहिती व जाणीव असतांना गैरहक्की आर्थिक लाभाचे दुषित हेतुने त्याचा वापर करून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा आर्थिक लाभ प्राप्त करून घेतला आहे.प्रस्तुत अर्जदार ही तिचे पतीपासून गेल्या पाच ते सहा वर्षापासुन विभक्त राहत आहे. त्यांचेदरम्यान अकोला येथील न्यायालयात खावटीकरीता न्यायालयीन प्रकरणे सुरू असून सदर अर्जदार हिस तिचे पतीपासून एकत्रीतरित्या दरमहा ५०,००० /- रूपये खावटी मंजुर झाल्याची देखील तक्रारीत नमूद आहे. सबब निकषास पात्र नसतांना देखील खोटी माहिती देवून व खरी माहिती लपवून सदर अर्जदार हिने योजनेचा लाभ मिळविला आहे. सदर अर्जदार हिचे माहेरचे नांव नम्रता गणेश धोत्रे आहे व सदर धोत्रे परिवारात चारचाकी वाहन आहे व त्या परिवाराचे उत्पन्न देखील अडीच लाखापेक्षा जास्त आहे. असे असतांना स्वतःचे वैवाहिकस्थितीबाबत खोटी माहिती प्रस्तुत अर्जदाराने दिली असून शासनाची फसवणुक केली आहे व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला आहे.सदर महिती जनमाहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार, मलकापूर यांचेकडून अर्ज व त्यासोबतची कागदपत्र यांची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागणी केली असता. अर्जदार नम्रता यांनी खोटे हमीपत्र तयार करून त्यात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणुक केल्याबाबतची व स्वतःचा गैरहक्की फायदा करून घेतला असल्याचे दिसले. नम्रता यांचे सदरचे कृत्य दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असून त्याबाबत त्यांच्या विरूध्द मलकापूर पो. स्टे. ला फिर्याद श्री. राजेंद्र काजळे यांनी दिली आहे.